महाकवी नामदेव ढसाळ यांना ओळखत नसणाऱ्या सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांना निलंबित करून तत्काळ हल्ला बोल सेन्सॉर चे प्रमाणपत्र द्यावे~~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

नवी दिल्ली दि.27 ~ दिवंगत पद्मश्री नामदेव ढसाळ हे जागतिक दर्जाचे महाकवी होते.क्रांतिकारी साहित्यिक होते.त्यांनी आपल्या काव्यातून लेखनातून क्रांती घडवली आहे.क्रांतीची प्रेरणा देणारे त्यांचे साहित्य अजरामर आहे. त्यांना ओळखत नाही म्हणणाऱ्या सेन्सॉर बोर्डाच्या त्या सदस्यांना त्वरित निलंबित केले पाहिजे आणि नामदेव ढसाळ यांच्यावरील हल्ला बोल या सिनेमाला सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र तात्काळ दिले पाहिजे अशी मागणी […]

वाचन सुरू ठेवा

सायकलपटु नारायण व्यास यांची जगातील दुसर्‍या लांब पल्ल्याच्या ‘रेस अक्रॉस इंडिया’ स्पर्धेसाठी निवड४,१०० किमी लांब सायकल शर्यतीत घेणार भाग जागतिक स्तरावर वाशिमचे नाव उज्ज्वल होण्याची संधी

वाशिम – सायकल स्पर्धेच्या माध्यमातून वाशिमचे नाव राष्ट्रीय पातळीवर नोंदविणारे येथील सायकलपटु नारायण व्यास यांनी जगातील दुसर्‍या सर्वात मोठ्या लांब पल्ल्याच्या सायकल स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. ‘रेस अक्रॉस इंडिया’ ही ४,१०० किलोमीटर लांबीची अत्यंत कठीण सायकल शर्यत असून, ती ३ नोव्हेंबर २०२५ रोजी श्रीनगर (जम्मू-कश्मीर) येथून सुरू होऊन कन्याकुमारी (तामिळनाडू) येथे समाप्त होणार आहे. नारायण […]

वाचन सुरू ठेवा