0x1c8c5b6a
0x1c8c5b6a
वाचन सुरू ठेवा0x1c8c5b6a
वाचन सुरू ठेवा0x1c8c5b6a
वाचन सुरू ठेवा0x1c8c5b6a
वाचन सुरू ठेवा0x1c8c5b6a
वाचन सुरू ठेवारामकृष्ण मिशनने शाळांमध्ये जावून विद्यार्थ्यांना संस्कारित करावे – राज्यपाल रमेश बैस मुंबई, दि. २६ : शिक्षणाला मूल्यांची जोड नसली तर ते शिक्षण केवळ व्यक्तीचा अहंकार वाढवते. त्यामुळे शिक्षणाला मूल्य, नीतिमत्ता व मानवतेची जोड देणे गरजेचे आहे, असे सांगून रामकृष्ण मिशन मुंबईने शाळांशी रचनात्मक सहकार्य प्रस्थापित करावे, शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना संस्कारित करावे, असे आवाहन राज्यपाल रमेश […]
वाचन सुरू ठेवाचंद्रपूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती यावर्षी साजरी करण्यात येणार आहे. बुद्धी,चातुर्य व पराक्रम तसेच स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा कसा होऊ शकतो व ज्याच्या कृतिशील कार्याचा उल्लेख भारताच्या इतिहासात सोनेरी अक्षराने केला गेला आहे,अश्या लोकमाता अहिल्यादेवी होळकर सर्वधर्म समभाव, अस्पृश्यता उच्चाटन,सामाजिक एकात्मता,स्त्री-पुरुष समानता, गोर-गरिबा विषयी कळवळा, हुंडा पद्धतीचे निर्मूलन,अनिष्ट चालीरीती व रूढी परंपरा […]
वाचन सुरू ठेवा‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले..’ संत तुकाराम महाराजांच्या या ओविंप्रमाणे जीवन जगणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे विकासपुरूष केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. व्रतस्थ, लोककल्याणकारी, स्वच्छ चारित्र्य, १००% समाजकारण, नि:पक्ष, सतत विकासाचा ध्यास म्हणजे नितीन गडकरी! सुधीर मुनगंटीवार मंत्री, वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय जनता युवा मोर्चा, भारतीय […]
वाचन सुरू ठेवानितीन गडकरी हे नांव उच्चारताच एक अलौकीक ऊर्जा मिळते, लोककार्यासाठी आगळे बळ मिळते. विकास आणि सेवाकार्याची अभिनव कार्यशाळा म्हणजे नितीनजी गडकरी. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत अवघ्या भारताने त्यांच्या विकासाचा झंझावात अनुभवला आहे. कोरोना काळातही सर्वसामान्य जनतेने त्यांचे सेवाकार्य अनुभवले आहे. ऑक्सीजन कॉन्स्ट्रेटर असो रेमिडीसीवीर इंजेक्शन असो, एनआयव्ही, मोठे व्हेंटीलेटर अशा विविध आवश्यक उपकरणांचा पुरवठा करून त्यांनी जनतेला […]
वाचन सुरू ठेवापरिस्थिती अनुकूल असली की सगळेच सोबत असतात, मदत करतात, सुखात- आनंदात उत्साहाने सहभागी होतात ; परंतु विपरीत परिस्थितीत किंवा प्रतिकूल स्थितीमध्ये टाहो फोडून तुम्ही कितीही साद घातली तरीही फारसा प्रतिसाद मिळत नाही आणि जवळचे ही साथ सोडतात. असा सार्वत्रिक अनुभव आहे, किंवा तो मानवी स्वभाव आहे. परंतु सेवा, सहयोग आणि सहृदयता ही त्रिसूत्री अंगिकारलेल्या एका […]
वाचन सुरू ठेवाआज नृसिंह जयंती आजच्याच दिवशी प्रल्हादाच्या रक्षणासाठी भगवान महाविष्णूने अवतार घेऊन हिरण्यकश्यपू राक्षसाचा वध केला. नरसिंह जयंती कथा अशी आहे हिरण्यकश्यपू राजाला प्रल्हाद नावाचा मुलगा होता. हिरण्यकश्यपूने घोर तप करून ब्रम्हदेवाला प्रसन्न करून त्याच्याकडून वर मागून घेतला होता की, त्याला मरण माणसाकडून किंवा प्राण्याकडून येणार नाही, दिवसा किंवा रात्री येणार नाही, घरात किंवा घराबाहेर येणार […]
वाचन सुरू ठेवा