चंद्रपूर, मूल आणि तडाली रेल्वे स्टेशनवर कृषी निविष्ठांसाठी सुविधा द्यावी ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र
चंद्रपूर, मूल आणि तडाली रेल्वे स्टेशनवर कृषी निविष्ठांसाठी सुविधा द्यावी ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र कृषी क्षेत्राला होणार या सोईसुविधेमुळे मदत चंद्रपूर, दि. 30 : चंद्रपूर हा महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेला जिल्हा आहे. देशाच्या चारही दिशांनी जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांसाठी चंद्रपूर हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे. त्यातच शेतकऱ्यांची संख्या […]
वाचन सुरू ठेवा